ऐनवेळी निर्णय बदलल्यामुळे वाचला जीव! पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या महिलेने सांगितला थरारक अनुभव

Nashik News:नाशिक-जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या हिंसक हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या घटनेपासून काही मिनिटे आधी नाशिकच्या ओझर येथील पर्यटक सीमा गुंजाळ आणि त्यांचे कुटुंबीय हल्ल्याच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर होते. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, तिथे घोड्यावरून जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी ऐनवेळी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथून बाहेर पडले. या निर्णयामुळे … Read more

Ahilyanagar News दहशतवादी हल्ल्यानंतर अहिल्यानगरमधील अनेक पर्यटकांनी काश्मीरच्या सहली केल्या रद्द

Ahilyanagar News :अहिल्यानगर- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या हल्ल्यात २६ ते २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटकांमध्ये चिंता वाढवली आहे. यामुळे मे महिन्यातील नियोजित काश्मीर सहली रद्द करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. सहल आयोजकांना आता बुकिंग रद्द करण्याच्या मागण्या आणि … Read more