Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याने भारत संतापला! पाकिस्तानला धडा शिकवणारे ५ निर्णय

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सगळ्यांचंच धाबं दणाणलं. हा हल्ला इतका भयंकर होता की, सगळा देश हादरून गेला. पर्यटकांचं ठिकाण असलेल्या पहलगामसारख्या शांत जागी असा हल्ला होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. या हल्ल्यामुळे भारत सरकारने चांगलंच खडबडून जागं होत पाकिस्तानवर कडक कारवाईचा निर्णय घेतला. सरकारने एकदम पाच मोठे निर्णय घेतले, … Read more