नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! ‘या’ दोन शेतकरी पुत्रांनी नोकरीला लाथ मारली, उभारली शिवमुद्रा अर्बन बँक ; आज करताय कोट्यावधींची उलाढाल
Farmer Son Start A Bank : भारत हा एक शेतीप्रधान देश. देशाची निम्म्याहुन अधिक जणसंख्या ही शेतीवर आधारित असून देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी कृषी क्षेत्रावर आधारित आहे. विशेष म्हणजे शेतीप्रधान देशाचा बळीराजा हा कणा म्हणून ओळखला जातो. दरम्यान आपल्या कष्टाच्या जोरावर देशाच्या अर्थव्यवस्थेचं चाक हाकणारा बळीराजा कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेला नाही. नवयुवक सुशिक्षित शेतकऱ्याची मुलं … Read more