Gram Panchayat Election: ग्रामपंचायत लढवण्यासाठी कोणती पात्रता लागते? कशामुळे उमेदवार अपात्र होऊ शकतो? वाचा ए टू झेड माहिती
Gram Panchayat Election:- ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा कणा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागाचा किंवा खेड्याचा संपूर्ण विकासाची जबाबदारी ही ग्रामपंचायतीवर असते. पंचायत राज व्यवस्थेमधील ग्रामपंचायत हा एक सर्वात महत्त्वाचा घटक असून ग्रामीण भागाच्या विकासावरच भारताचा विकास अशी संकल्पना असल्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेमध्ये खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला माहित आहेच की ग्रामपंचायत निवडणूक … Read more