प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; त्रृटीअभावी लाभ न घेऊ शकलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘महत्वाची बातमी
अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi News :-अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा केली जातात. पण काही पात्र शेतकऱ्यांना त्रुटी अभावी या योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी 25 मार्च रोजी गावपातळीवरील शिबिराचे आयोजन करू योजनेसंदर्भातील त्रुटी दूर करून त्यांना या योजनेपासून … Read more