शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारचा मोठा निर्णय ! आज ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 20,500 कोटी रुपयांचा लाभ
Pm Kisan Yojana : देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज केंद्रातील मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांना 20,500 कोटी रुपयांची भेट देणार आहेत. हे हजारो कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आज 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या … Read more