नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! शेतकऱ्याची मुलगी बनली कवयित्री आणि लेखिका,वाचा या शेतकरी कन्येची यशोगाथा
ग्रामीण भाग म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येते की शेती आणि शेती करणारे शेतकरी कुटुंबे. अगोदरपासून ग्रामीण भागाबद्दल विचार केला तर या प्रत्येक सुशिक्षित शहरी माणसाच्या मनामध्ये एक गोष्ट कायम कोरली गेलेली असते ती म्हणजे ती ग्रामीण भागातील व्यक्ती हे अशिक्षित असतात आणि शेती शिवाय त्यांना जीवनाच्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांबद्दल काहीही माहिती नसते. परंतु वर्षानुवर्षाचा … Read more