श्रीगोंदा तालुक्यात शेलारांच्या प्रवेशाने राजकीय समीकरण बदलणार! राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली
श्रीगोंदा- तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार, हज कमिटीचे माजी सदस्य लियाकत तांबोळी आणि मुकुंद सोनटक्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने श्रीगोंद्यातील राजकीय आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या … Read more