“बेजबाबदारपणा चालणार नाही, त्याकडे दुर्लक्ष करू नका”
मुंबई : राज्यात वीज संकट (Power crisis) निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरण (Mahavitaran) आणि ऊर्जामंत्री यांच्याकडून वीज वाचवण्याचे आव्हान केले जात आहे. तसेच विजेची उधळपट्टी करू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे. तसेच वीज गळतीकडे दुर्लक्ष करू नका असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, वीज तुटवड्याची (Power … Read more