Indian Railways: आता ट्रेन उशीर झाल्यास मिळणार पूर्ण रिफंड ; जाणून घ्या काय आहेत नियम
Indian Railways: भारतीय रेल्वेचे (Indian Railways) विस्तीर्ण जाळे देशभर पसरलेले आहे. देशाच्या सीमावर्ती भागांना मोठ्या शहरांशी जोडण्याचे काम करते. भारतीय रेल्वे हे इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा अधिक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. यामुळे भारतीय रेल्वेतून दररोज कोट्यवधी लोक प्रवास करतात. मात्र, रेल्वेला उशीर (train delay) होण्याची समस्या अनेकदा प्रवाशांना त्रास देते. अशा परिस्थितीत प्रवाशांना वेळेवर पोहोचता … Read more