धक्कादायक ! महाराष्ट्राच्या 37 लाख शेतकऱ्यांचं रेशन थांबलं ; नेमकं कारण काय

Maharashtra breaking

Maharashtra Breaking : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे तर बहुकष्टाने उत्पादीत केलेल्या शेतीमालाला देखील कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिशय नगण्य असं उत्पन्न प्राप्त झालं आहे. दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती अहवाल समोर आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन भेटत नाहीय. एका आकडेवारीनुसार राज्यातील … Read more