Ajab Gajab News : काय सांगता ! या ठिकाणी लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे होते झाड, जाणून घ्या

Ajab Gajab News : जगात अनेक चालीरीती आणि परंपरा (Tradition) आहेत. त्यातील काही परंपरा तुम्हाला ही माहिती असतील. पण काही परंपरा अशा असतात की त्या ऐकून तुम्हाला त्यावर विश्वास देखील बसणार नाही. प्रत्येकाच्या धर्म (Religion) आणि जाती नुसार परंपरा असतात. आज तुम्हाला इंडोनेशियातील एका गटाबद्दल सांगणार आहोत, जिथे लोक आपल्या मृत मुलांचे (Dead child) मृतदेह … Read more

Ajab Gajab News : लग्नाच्या दिवशी अंगठी डाव्या हाताच्या चौथ्या बोटात का घालतात? जाणून घ्या या प्रथेमागील रहस्य

Ajab Gajab News : तुम्ही अनेकवेळा लग्नात (Wedding) पाहिलं असेल की नवरी (Bride) आणि नवरदेव (Groom) दोघे एकमेकांच्यात हातात अंगठी (Ring) घालतात. मात्र तुम्ही पाहिले असेल की डाव्या हाताच्या (Left hand) चौथ्या बोटातच ही अंगठी (fourth finger) घातली जाते. यामागील तुम्हाला कारण माहिती आहे का? नाही तर जाणून घ्या… जगात असे अनेक धर्म (Religion) आणि … Read more

आम्हाला पाकिस्तानात जा म्हणणाऱ्यांनी स्वत: चालते व्हा, तुम्हाला संधी..

नवी दिल्ली : मौलाना महमदू मदनी (Mahmood Madni) यांना पाकिस्तानात (Pakistan) जा म्हणणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. यावेळी ते जमीयत ए उलमा हिंदचे (Jamiat-e-Ulema Hind) दोन दिवसाचे राष्ट्रीय संमेलनात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, या देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेले आम्ही लोक आहोत. या देशाच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी आम्ही पुढे येऊ. कुणाला आमचा धर्म (Religion) सहन होत … Read more

मंदिर-मशिदीवर पेटलेल्या वणव्यात संयमाची ‘ऐशी तैशी’, धर्माच्या नावावर खणलेल्या खड्ड्यात देशाचा पाय अडकू नये एवढीच अपेक्षा!

मुंबई : मंदिर-मशिदीवर (temple-mosque) वणवा पेटवताना सगळय़ांनीच संयम बाळगायला हवा, पण सध्या संयमाचीच ‘ऐशी तैशी’ सुरू आहे. देशभरात धर्माच्या (religion) नावावर जे खड्डे खणले जात आहेत, त्या खड्डय़ांत देशाचा पाय अडकू नये एवढीच अपेक्षा!” अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. “मंदिर-मशिदीचे व औरंगजेबाच्या (Aurangzeb) थडग्याचे वाद आपल्या देशात कधीच संपणारे नाहीत. कारण राजकीय … Read more

राज ठाकरेंनी धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करू नये, याचा राजकीय फायदा त्यांना होणार नाही; रामदास आठवले

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाढव्यादिवशी केलेल्या भाषणामध्ये मशिदींवरील भोंगे हटविण्यावर आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या या भूमिकीमुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध असून धर्माचा अपमान करू नये असा सल्लाही त्यांनी राज ठाकरे यांना दिला … Read more