शेतकऱ्यांसाठी खुशखबर! भात पिकासाठी ‘या’ कंपनीने विकसित केलं पावरफुल तणनाशक, शेतकऱ्यांच्या खर्चात होणार मोठी बचत, वाचा…
Rice Farming : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका तसेच भात या पिकाची सर्वाधिक शेती केली जाते. राज्यातील भात उत्पादनाचा विचार केला असता राज्यात भाताचे उत्पादन सर्वाधिक विदर्भात घेतले जाते. विदर्भात मात्र संपूर्ण विदर्भात नव्हे तर भात लागवड प्रामुख्याने पूर्व विदर्भात अर्थातच नागपूर विभागात सर्वत्र पाहायला मिळते. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच आजूबाजूच्या … Read more