या शेतकऱ्याने तर कमालच केली! 13 किलो वाटाणे बियाण्याची लागवड केली व कमावले तब्बल 2 लाख 25 हजार
शेतकऱ्यांचा विचार केला तर आता परंपरागत पिकांची जागा आधुनिक अशा पिकांनी घेतलेली असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील शेतकऱ्यांनी लाखात उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, नेमका बाजारपेठेचा अभ्यास व त्या दृष्टिकोनातून केलेली लागवड फायदेशीर ठरते. जर आपण पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीताफळ … Read more