Expressway Update: महाराष्ट्रातील ‘हे’ जिल्हे जोडले जाणार समृद्धीला! कृषी व औद्योगिक क्षेत्राचा होईल झपाट्याने विकास, वाचा संपूर्ण रोड मॅप
Expressway Update:- महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा म्हटला जाणारा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरादरम्यानचा महत्वाचा महामार्ग असून आतापर्यंत या महामार्गाचे एकूण दोन टप्पे वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले आहेत. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असून राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांना आणि ग्रामीण भागाच्या कनेक्टिव्हिटी साठी खूप महत्त्वपूर्ण … Read more