अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार ? आ. संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया
Sangram Jagtap News : महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. पण यातील बहुतांशी जिल्हे हे क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने फार मोठे आहेत. यामुळे राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या जिल्ह्यांचे विभाजन झाले पाहिजे अशी मागणी आहे. या मागणीसाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. अशातच मध्यंतरी लातूर जिल्ह्याचे विभाजन करून नवा उदगीर जिल्हा बनेल अशा बातम्या … Read more