संत ज्ञानोबा, तुकारामांनी ‘एकनाथा’ला दिली सद्बुद्धी ! नमामि इंद्रायणीसाठी 995 कोटीच्या DPR ला मंजुरी

Namami Indrayani Project

Namami Indrayani Project : पुणे जिल्ह्याला मोठं धार्मिक आणि ऐतिहासिक असं महत्त्व प्राप्त आहे. जिल्ह्यातील इंद्रायणीच्या डोहात तुकोबाचे अभंग दरवळले आहेत. इंद्रायणीच्या काठी वसलेल्या देहू गावी संत तुकारामांचा जन्म झाला तर याच इंद्रायणीच्या तीरी म्हणजे देवाची आळंदि या देवभूमीवर संत ज्ञानोबाची समाधी पण आहे. असं वैभव लाभलेल्या, संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या इंद्रायणीच्या अमृतरुपी … Read more

सरकारचा ‘तो’ निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकाने यांमध्ये वाईन विक्री करता येईल, असा निर्णय घेतला आहे. या समाजघातक निर्णयाचा सनातन संस्थेने निषेध केला आहे . संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आदी शेकडो संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि हजारो मावळ्यांच्या पराक्रमाने पुनीत … Read more