शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राजू शेट्टीची मोठी घोषणा; स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार ‘हे’ काम, शेतकरी पुत्रांच्या शिक्षणाला लागणार मोठा हातभार
Raju Shetti : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित मात्र तरीही या कृषी प्रधान देशांमध्ये बळीराजा गेल्या कित्येक वर्षांपासून आर्थिक संकटातच आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमधून फारसे उत्पादन मिळत नाही आणि जरी शेतीमधून चांगले उत्पादन मिळाले तरी उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. … Read more