Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाईल, पण सरकार टिकेल! अंतिम निकालावर वकिलांचा अंदाज

Eknath Shinde : सध्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी गुरुवारी संपली. यामुळे अंतिम निकाल काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात १५ वर्षांपासून वकिली करणारे ॲड सिद्धार्थ शिंदे यांनी निकालाबाबत त्यांनी अंदाज वर्तविले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी करायला सांगणार राज्यपालाचे पत्र रद्द होऊ … Read more