Vande Bharat Train: 1 महिन्यात वंदे भारत मधून 2 लाख प्रवाशांनी केला प्रवास! महाराष्ट्रातील ‘या’ वंदे भारत ट्रेनला सर्वाधिक पसंती
Vande Bharat Train:- भारतीय रेल्वे भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने देखील भारतीय रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे. भारताच्या उत्तरे पासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून ते पूर्वेपर्यंत रेल्वेचे नेटवर्क विस्तारलेले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात. भारतीय रेल्वे देशाच्या विकासाची वाहिनी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. … Read more