“सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच मुख्यमंत्र्यांनी वाया घालवले”; केशव उपाध्ये यांचा ठाकरेंवर निशाणा
मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) अशी राजकारणाची दोन समीकरणे राज्यात दिसत आहेत. या दोघांमध्ये सध्यातरी टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. भाजप मुख्य प्रवक्ते (BJP Spokesperson) केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरच निशाणा साधला आहे. केशव उपाध्ये म्हणाले, सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या … Read more