Vande Bharat Express : पाचवी वंदे भारत धावणार महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरा दरम्यान, पर्यटनाला मिळेल फायदा
Vande Bharat Express :-गतिमान प्रवासाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहेत. आतापर्यंत देशांमध्ये 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेल्या असून त्यातील चार वंदे भारत या महाराष्ट्रात सुरू आहेत. मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गावर … Read more