ब्रेकिंग ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ सिंचन योजनेस 2226 कोटींची सुधारित मान्यता ; हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा
Agriculture News : शेतीसाठी पाणी हा एक अविभाज्य घटक आहे. या आधुनिकीकरणाच्या युगात शेतीजमिनीविना शेती शक्य झाली आहे मात्र पाण्याविना शेती करणं हे वर्तमानात देखील अशक्य आहे आणि भविष्यात देखील अशक्यचं राहणार आहे. त्यामुळेच शासनाकडून नेहमीच वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पासाठी प्रयत्न केले जातात. आता नुकतेच एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशाच एका सिंचन योजनेस 2226 कोटी रुपयांची तरतूद … Read more