शेतकऱ्यांना विहिरीसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात 855 विहिरीचे उद्दिष्ट

Vihir Anudan Yojana

Vihir Anudan Yojana : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या राज्यालाही शेतीप्रधान राज्याचा दर्जा आहे. कारण की पुरोगामी महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जनसंख्याही उदरनिर्वाहासाठी आजही शेतीवर अवलंबून आहे. हेच कारण आहे की राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता यावे यासाठी … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विहीरीसाठी शासन देत आहे ४ लाख ; अहमदनगर जिल्ह्यातील ७ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ ; तुम्हीही ‘या’ पद्धतीने , ‘या’ ठिकाणी करा अर्ज

vihir anudan yojana

Vihir Anudan Yojana : शेतकरी बांधवांना शेती कसण्यासाठी शेती जमीन , पाणी आणि वीज या तीन गोष्टींची आवश्यकता असते. अनेकदा शेतकरी बांधवांना पाण्याच्या अभावी नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांना बारामाही पाण्याची उपलब्धता होण्यासाठी विहिरीची आवश्यकता असते. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना कोरडवाहू क्षेत्र बागायती क्षेत्राखाली आणने हेतू विहीर खोदण्याचा सल्ला देतात. मात्र अल्पभूधारक शेतकरी बांधवांना … Read more

Vihir Anudan Yojana : अरे वा, लई भारी ! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता विहीर खोदण्यासाठी मिळणार 3 लाख 25 हजाराचं अनुदान, वाचा सविस्तर

vihir anudan yojana

Vihir Anudan Yojana : आपला भारत देश हा एक शेती प्रधानदेश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर (Farming) आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या (Farmer) कल्याणासाठी आणि शेतकरी बांधवांना शेती (Agriculture) करताना खत, बी बियाणे तसेच सिंचनाची पर्याप्त सुविधा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने मायबाप शासनाकडून (Government) वेगवेगळ्या कल्याणकारी योजना (Yojana) सुरू केल्या जातात. यामध्ये … Read more