विजय मल्ल्या-नीरव मोदीपेक्षाही मोठी धोकेबाज निघाली ‘ही’ कंपनी, देशातील 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांना फसवले
Vijay Mallya : शिपयार्ड या कंपनीने विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांना मागे टाकत भारतातील सर्वात मोठा बँक फ्रॉड केला आहे. या अंतर्गत शिपयार्डने 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण देशातील सर्वात मोठ्या फसवणुकीपैकी एक आहे. एबीजी शिपयार्डवर 28 बँकांची 22 हजार 842 कोटी रुपयांची … Read more