आता द्राक्ष बागेला बदलत्या वातावरणाची भिती नाही; राज्य सरकारचे संरक्षित शेतीसाठी प्रयोग सुरू

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022Krushi news  :- द्राक्ष बागेचे अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्याचा परिणाम उत्पादनावर होत असून यंदा नुकसानीची तीव्रता दरवर्षी पेक्षा अधिक असल्याने राज्य सरकारने संरक्षित शेतीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रोयोगिक तत्वावर यंदा 100 हेक्टरावरील द्राक्ष बागांना प्लॅस्टिक अच्छादन करण्याचा प्रयोग करणार आहे. हा … Read more