मोदीसाहेब, माझी सर्व जमीन तुमच्या नावावर करतो, तुम्ही फक्त ‘हे’ काम करून दाखवा; महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच थेट पंतप्रधानांना आव्हान
Farmer Viral News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा निसर्गाच्या या दुष्टचक्रामुळे पुरता भरडला गेला आहे. रब्बी हंगामातील पिके ऐन काढणीच्या अवस्थेत असतानाच कोसळलेला हा पाऊस शेती पिकांसाठी अतिशय मारक ठरला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले … Read more