पक्षातून हकालपट्टी केलेल्या लोकांनीच बॅनरबाजी केली, त्यांना आम्ही महत्व देत नाही; विखे पाटलांनी घेतला समाचार

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथील बॅनरबाजी प्रकरणावर तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. पक्षातून हकालपट्टी झालेल्या असंतुष्ट कार्यकर्त्यांनीच ही बॅनरबाजी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिर्डी येथे आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीदरम्यान त्यांनी या प्रकरणावर भाष्य करताना, अशा असंतुष्टांना संतुष्ट करणे शक्य नसल्याचे स्पष्ट … Read more

अहिल्यानगरमधील या तालुक्यात तीव्र पाणीटंचाई, १३ गावांना टँकरद्वारे केला जातोय पाणीपुरवठा

संगमनेर- तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने वाढलेली पाणीटंचाई गंभीर होत असून, १३ गावांना आणि संबंधित वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. सध्या १० शासकीय टँकरमार्फत दररोज ४५ ते ४६ खेपा घेतल्या जात असून, सुमारे २३ हजार लोकसंख्येला या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा उन्हाच्या झळांमुळे पाण्याची मागणी वाढत असून, प्रशासनाने टँकरची संख्या … Read more