मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाला जलसंपदा विभागाने दाखवली केराची टोेपली, अतिक्रमण मोहिम थंडावली

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम आणि प्रवरा कालव्यासह चाऱ्यांवरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चार महिन्यांपूर्वी नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली होती, पण ती काही दिवसांनंतर थंडावली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रवरा कालवा आणि चाऱ्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते, परंतु जलसंपदा विभागाने या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. … Read more

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा निर्णय! जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार, समितीची स्थापना

राज्य सरकारवरील आर्थिक अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभागाची सर्व महामंडळे स्वायत्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यातील सिंचन भवन येथे झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीनंतर केली. या बैठकीत स्वायत्ततेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, जी महामंडळांच्या स्वायत्ततेची रूपरेषा आणि अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन … Read more

निळवंडे कालव्यातील पाईप जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोडले, पाईप फोडल्यामुळे शेतकरी आक्रमक

Ahilyanagar News: देवगाव- निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांतून हा कालवा जातो. शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी कालव्यात पाइप टाकले होते. पण जलसंपदा विभागाकडून हे पाइप फोडले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संगमनेर तालुक्यातून कालवा डोळ्यांदेखत पुढे जात असताना, स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवलं जात … Read more