अहमदनगर :- नगर दक्षिणेतून सुजय विखे यांनी अडीच लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयाकडे वाटचाल करत आहेत.
सुजय विखे यांनी हा विजय त्यांचे आजोबा ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांना अर्पण केला.

नगर आणि शिर्डीतील निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात विखे पाटलांची ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी या निवडणुका लढविण्यापेक्षा तु खासदारकीची निवडणूक लढव, खासदार झाल्यावर देशाच्या निर्णय प्रक्रियेच्या सभागृहात सहभागी होता येते.
त्यामुळे जनतेची मोठी कामे करता येतील, असा सल्ला लोकनेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी आपणास दिला होता.
म्हणून आपण डायरेक्ट लोकसभेची निवडणूक लढवत असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी निवडणुकीत सांगितले होते. स्व. खासदार साहेबांचा हा सल्ला तंतोतंत खरा ठरला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
- Tata करणार मोठा धमाका ! टाटा समूहाची नामांकित कंपनी ‘या’ जिल्ह्यात उभारणार देशातील सर्वात मोठा कारखाना, हजारो हातांना मिळणार रोजगार
- महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात विकसित होतोय आणखी एक राष्ट्रीय महामार्ग ! भविष्यात राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून थेट…..
- Tata Punch खरेदी करणाऱ्यांना मिळणार मोठी सवलत! ग्राहकांचे किती पैसे वाचणार ?
- पुणे – नाशिक रेल्वेमार्गाबाबत मोठे अपडेट ! लवकरच रेल्वेमंत्री आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक , पुन्हा मार्ग बदलणार ?
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर महागाई भत्ता सोबतच ‘हा’ भत्ता पण दिला जातो !













