अहमदनगर :- विवाहितेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तसेच तिला व तिच्या नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घासगल्ली परिसरात घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून इक्राम नजीर तांबटकर व अर्शिया इक्राम तांबटकर (दोघे घासगल्ली) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
- पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्च २०२६ मध्ये धावणार, प्रवास होणार सुसाट
- राज्य सरकारचा मोठा निर्णय: राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये व सर्व शासकीय कार्यालयांना भरपगारी सुट्टी; जाणून घ्या कारण
- रेल्वे प्रवाशांसाठी नवा नियम; बोर्डिंग स्टेशनवरून प्रवास बंधनकारक, अन्यथा सीट जाईल वेटिंग प्रवाशाला
- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी): शहरातील घराच्या स्वप्नाला सरकारचा मजबूत आधार
- १८ फेब्रुवारीपासून HSRP नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई; परिवहन विभाग अॅक्शन मोडमध्ये













