भोपाळ : मध्य प्रदेशच्या राज्यस्तरीय ‘टायगर स्ट्राइक फोर्सच्या (एसटीएसएफ) सतर्कतेमुळे धार जिल्ह्यातील एका टोलनाक्याजवळ तब्बल ८ कोटी रुपयांचे १५,५०० किलो रक्तचंदन जप्त करण्यात आले.
यावेळी तामिळनाडूतील दोघांसह ३ तस्करांना अटक केल्याचे रविवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन आरोपी एका वाहनातून विदेशात मागणी असणारे रक्तचंदन चेन्नई येथून मुरादाबादकडे घेऊन जात असताना धामनोद येथील खलघाट टोलनाक्याजवळ एसटीएसएफच्या पथकाने ही कारवाई केली. यानंतर तामिळनाडूतील तिरुवल्लुवर येथून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली.

- शेअर मार्केट मधील ‘ही’ महारत्न कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना देणार 5 रुपयांचा लाभांश! रेकॉर्ड तारीख आत्ताच नोट करा
- गुंतवणूकदार झालेत मालामाल; 6 वर्षात दिलेत 5 हजार 300 टक्के रिटर्न, अभिनेते अजय देवगनकडे आहेत पाच लाख शेअर्स
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ केव्हा मिळणार ? कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार लाभ, CM फडणवीस यांनी सांगितला प्लॅन
- मुंबई – पुणे प्रवास फक्त ९० मिनिटात ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली दुसऱ्या मुंबई – पुणे एक्सप्रेसवेची घोषणा
- शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय ! 25% सवलतीत उपलब्ध होणार नवीन घरे, अर्ज कुठे करावा लागणार?













