अहमदनगर :- काम न करणार पार्सल अखेर कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जनतेने परत पाठवले आहे. यंदाच्या विधानसभेत कर्जत जामखेड हा मतदार संघ राज्यात चांगलाच चर्चेत आला.
शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी गत सहा महिन्यांपासून चांगलाच जम बसविला होता रोहित पवार यांनी हि पूर्ण निवडणूक पूर्णता विकासाच्या प्रश्नावर लढवली.


धनगर आरक्षण, मतदार संघाकडे झालेलं दुर्लक्ष, तालुक्यातील मुलभूत प्रश्न आणि जनतेशी नसलेला संवाद ह्या कारणामुळे अखेर मंत्री राम शिंदे यांचा दारुण पराभव झाला.
निवडणूक प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस,उदयनराजे भोसले,पंकजा मुंडे, या भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या सभा ह्या मतदार संघात राम शिन्देसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.
ह्या सभामधून रोहित पवारांवर बारामतीच पार्सल अशी टीका होत होती, या उलट रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका न करता मतदारसंघातील प्रश्नांबाबत भूमिका मांडत मतदारांना आपलेस केल.
अखेर कर्जत जामखेड मध्ये मतदारांनी काम न करणार पार्सल अखेर घरी पाठवले असून विकास प्रश्नावर बोलणार्या रोहित पवार यांना आमदार बनविल आहे !
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार ? मंत्रालयातून समोर आली मोठी अपडेट
- 7वा वेतन आयोगासारखं 8व्या आयोगात होणार नाही ! कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणारच नाही ? सरकारच्या भूमिकेने कर्मचारी चिंतेत
- 2026 मध्ये चांदीची किंमत अडीच लाख रुपये प्रति किलो होणार ? तज्ञांचा अंदाज काय सांगतो
- महाराष्ट्रातील ‘हे’ दोन जिल्हे जोडणारा नवीन रेल्वेमार्ग तयार होणार ! नव्या प्रकल्पाचा 30 लाख नागरिकांना होणार फायदा
- पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार, मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली अपडेट













