मुंबईः विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पक्षाला भरभरून मतदान दिलं. पण ‘२२० के पार’ चा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरलाय.
सत्तेचा गैरवापर आणि काहीही बोलायचं हे जनतेला पटलेलं नाही. जनतेनं सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा सन्मान आम्ही कायम ठेवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार. जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय, असंही ते म्हणाले.
- पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणार जबरदस्त परतावा ! 5 वर्षात 10 लाखांचा नफा…
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी! ‘ही’ कंपनी देणार प्रत्येक शेअरवर 75 रुपयांचा Dividend, रेकॉर्ड डेट नोट करा
- JEE, NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च महाराष्ट्र राज्य सरकार उचलणार ! कोणाला मिळणार लाभ? नवा प्रस्ताव समोर
- निर्णय झाला ! महाराष्ट्रातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ‘या’ महिन्यात वाढवला जाणार, समोर आली मोठी अपडेट
- लाडक्या बहिणींना मिळाला मोठा दिलासा , आता या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करता येणार ! केवायसीच्या नियमात पण झाला बदल