अहमदनगर :- काम न करणार पार्सल अखेर कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जनतेने परत पाठवले आहे. यंदाच्या विधानसभेत कर्जत जामखेड हा मतदार संघ राज्यात चांगलाच चर्चेत आला.
शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी गत सहा महिन्यांपासून चांगलाच जम बसविला होता रोहित पवार यांनी हि पूर्ण निवडणूक पूर्णता विकासाच्या प्रश्नावर लढवली.


धनगर आरक्षण, मतदार संघाकडे झालेलं दुर्लक्ष, तालुक्यातील मुलभूत प्रश्न आणि जनतेशी नसलेला संवाद ह्या कारणामुळे अखेर मंत्री राम शिंदे यांचा दारुण पराभव झाला.
निवडणूक प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस,उदयनराजे भोसले,पंकजा मुंडे, या भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या सभा ह्या मतदार संघात राम शिन्देसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.
ह्या सभामधून रोहित पवारांवर बारामतीच पार्सल अशी टीका होत होती, या उलट रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका न करता मतदारसंघातील प्रश्नांबाबत भूमिका मांडत मतदारांना आपलेस केल.
अखेर कर्जत जामखेड मध्ये मतदारांनी काम न करणार पार्सल अखेर घरी पाठवले असून विकास प्रश्नावर बोलणार्या रोहित पवार यांना आमदार बनविल आहे !
- वाईट काळ संपला ! बाबा वेंगाची 2025 मधील भविष्यवाणी, पुढच्या 6 महिन्यात ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
- Ordnance Factory Chanda Job 2025: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 135 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती…
- स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 8 लाखांचे कार लोन घेतल्यास किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार?
- महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात 8,000 कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प विकसित होणार ! नव्या फॅक्टरीमुळे हजारो रोजगारांची निर्मिती होणार
- वास्तुशास्त्रानुसार ‘या’ चुका टाळाच; अन्यथा करिअर, पैसा आणि प्रेमात कशातच यश मिळणार नाही!