जामखेड : तालूक्यातील खर्डा गावातील बाळू बजरंग पवार यांची पैशाच्या वादातुन तीन ते चार जणांनी निर्घृण हत्या केली.
गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन अहमदनगरहुन पोलिस फौजफाटा गावात दाखल केला आहे.

तसेच खर्डा शहर आज बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंतच मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
- जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी लावलेल्या १००टक्केच्या फलकावरून संपूर्ण तालुक्यात तणाव !
- उपमुख्यमंत्र्यांच्या अश्वासनानंतर श्रीगोंद्यातील आंदोलन स्थगित: बारा दिवस सुरू होते भजन कीर्तन आंदोलन
- पारनेर न्यायालयाच्या ‘त्या’ अभिप्रायानंतर आझाद ठुबेसह २१ आरोपींबाबत घेतला ‘हा’ निर्णय
- महिला कंडक्टरनेच प्रवाशाला केली मारहाण : पोलिसात गुन्हा दाखल
- एक असाही विवाह : मंदिरातील लग्न वधुवरासह वऱ्हाडी मंडळी पोहोचली थेट पोलिस ठाण्यात