जामखेड : तालूक्यातील खर्डा गावातील बाळू बजरंग पवार यांची पैशाच्या वादातुन तीन ते चार जणांनी निर्घृण हत्या केली.
गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन अहमदनगरहुन पोलिस फौजफाटा गावात दाखल केला आहे.
तसेच खर्डा शहर आज बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंतच मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
- State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियाची ‘ही’ योजना करेल मालामाल, फक्त करा 1 लाख रुपयांची गुंतवणूक…
- Axis Bank FD : ॲक्सिस बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना दिली भेट, वाचा ही बातमी…
- Ahmednagar Politics : विखे व मुंडे परिवाराला यंत्रणांचा वापर करून त्रास दिला गेला ? खा. सुजय विखेंच्या पवारांबाबतच्या गौप्यस्फोटानंतर चर्चांना उधाण
- Upcoming Cars : नवीन कार खरेदी करत असाल, तर थोडं थांबा! या महिन्यात लॉन्च होत आहेत तीन जबरदस्त कार्स…
- LIC Policy: एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीत दरमहा 1358 रुपये रुपये जमा करा आणि मिळवा 25 लाख रुपयाचा फंड! मिळतील अनेक फायदे