जामखेड : तालूक्यातील खर्डा गावातील बाळू बजरंग पवार यांची पैशाच्या वादातुन तीन ते चार जणांनी निर्घृण हत्या केली.
गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन अहमदनगरहुन पोलिस फौजफाटा गावात दाखल केला आहे.

तसेच खर्डा शहर आज बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंतच मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
- शिर्डीमध्ये इमारत खरेदीच्या नावाखाली साईभक्ताची ५१ लाखांची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल
- 16 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! मंत्री गिरीश महाजनांनी सांगितला सरकारचा प्लॅन
- महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्धार, नदीजोड प्रकल्पावर भर
- शिर्डीकडे निघालेल्या ट्रॅव्हलचा भीषण अपघात, अपघातात ३ जण जागीच ठार तर ८ जण गंभीर जखमी