श्रीरामपूर: नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्यास शेतकऱ्याने आग लावली. ही घटना बेलापूर खूर्द येथे घडली.
महाडीक यांच्या शेतातील सोयाबीनला मोड फुटल्याने ग्रामसेवक सी. डी. तुंबारे, कृषी अधिकारी तनपुरे, कोतवाल सुनील बाराहते हे पंचनामा करण्याकरता गेले होते.

पंचनामा, फोटो, सातबारा, विमा पावती आदींची पूर्तता केल्यानंतर शासन मदत तरी किती देणार यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमक्षच सोयाबीनच्या गंजीस आग लावली.
- Depression Tips : डिप्रेशनमुळे जाऊ शकतो जीव ! डिप्रेशनला हरविण्यासाठी ३ महत्वाचे उपाय
- सर्पदंशामुळे माणसाचा सुद्धा मृत्यू होतो, पण साप मुंगसाला का घाबरतो ? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण ?
- Snake Facts : सापाचं आयुष्य किती असतं ? साप दिसल्यावर काय करावं ? वाचा कधीही न वाचलेली महत्वाची माहिती
- Popcorn Nutrition Facts : पॉपकॉर्न खाल्याने काय होते ? जाणून घ्या पॉपकॉर्न खाण्याचे फायदे
- देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा, भारतातील प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक – बाळासाहेब थोरात