अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील चितळी गावातील एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह एका घरामध्ये आढळून आला होता.
मुलीच्या नातेवाईकांच्या मागणीनंतर तिच्या मृतदेहाचे नगर येथील शवविच्छेदन गृहात शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून त्यात तिचा मृत्यू गळफासाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

file photo
याप्रकरणी आकाश खरात व सागर पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम