अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो.
त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो.
केंद्रात आघाडीचं सरकार आलं तर राज्यात त्याचा फटका युतीला बसू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर राज्याचं राजकारण अवलंबून आहे.
- बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळ, टीम इंडियाच्या दौऱ्यावर सस्पेन्स; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक
- महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ 2 प्रलंबित मागण्या पावसाळी अधिवेशनात पूर्ण होणार ?
- तब्बल ताशी 1,670 किमी वेगाने फिरते पृथ्वी, तरीही आपण इतकं स्थिर कसं जगतो? आर्यभट्ट यांनी 5 व्या शतकातच दिलं होतं याचं उत्तर!
- मुकेश अंबानी कोणत्या राशीचे आहेत?, त्यांच्या यशामागे लपलंय राशीचं रहस्य! जाणून घ्या अंबानी कुटुंबाच्या राशी
- ‘ह्या’ तारखांना जन्मलेल्या लोकांनी कोणतेही शुभ कार्य सोमवारी करावे ! अशक्य पण होणार शक्य, या लोकांसाठी पांढरा रंग आहे शुभ