श्रीगोंदे :- पुणेकर पाण्याच्या बाबतीत अन्याय करतात. त्यांचे ऐकेल अशांनाच ते उमेदवारी देतात. यापूर्वी बाळासाहेब विखे यांनी पाण्यासाठी पुणेकरांशी संघर्ष केला.
उद्या सुजय विखे शेतकऱ्यांसाठी पुणेकरांशी दोन हात करेल. म्हणूनच मी राज्याचा विरोधी पक्षनेता असूनही सुजयला त्यांनी उमेदवारी नाकारली.
असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. कुकडी आणि घोड धरणासह भीमा नदीला पाण्यासाठी पुणेकरांशी नेहमी संघर्ष करावा लागला. धरणे पुण्यात असली तरी पाणी शेतीसाठी देणे क्रमप्राप्त आहे.
विखेंनी सोमवारी आर्वी, अजनुज, कौठा, गार, पेडगाव, आनंदवाडी, लिंपणगाव व वाड्या वस्त्यांवर भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा प्रचारदौरा केला.
- देशातील रस्ते निर्मितीचे श्रेय वाजपेयींना !
- राहुलची चायनीज, तर नरेंद्र मोदी यांची गॅरंटी भारतीय : अमित शाह
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! DA 50% झाल्यानंतर HRA, ग्रॅच्युईटीसह ‘या’ गोष्टी बदलल्यात, वाचा सविस्तर
- Ahmednagar Breaking : यात्रे दरम्यान भलतंच घडलं ! युवकाला गमवावा लागला जीव…
- पराभवाच्या भीतीने विरोधकांकडून हा रडीचा डाव! महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे घडलेल्या घटनेचा खुलासा