अहमदनगर :- ज्यांच्या संस्थेला देशद्रोही कारवाया करणाऱ्या व्यक्तीकडून देणगी मिळते, असे लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा की ज्या पक्षाच्या नावातच राष्ट्रवाद आहे, त्या पक्षाच्या विचारांचा हवा.
याचा विचार सर्वस्वी तुम्हीच करा, असे आवाहन नगर लेाकसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले. नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते.
जगताप म्हणाले, पंढरपूरचा सत्ताधारी आमदार शहीद जवानांच्या वीरपत्नींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतो, दुसरा म्हणतो, मुलीने लग्नाला नकार दिल्यास तिला पळवून आणू.
अशा आमदारांवर सरकार काहीच कारवाई करत नाही. पण आमदार राहुल जगताप, वैभव पिचड आणि मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी व्हावी, म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे वर्षभर निलंबित केले.
या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. साडेचार वर्षांत शेतकरी, उद्योजक, लघुउद्योजक, व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला.
मात्र, सरकारला अजिबात दया आली नाही. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना संकटात वेळोवेळी अनुदानाच्या रुपाने मदत केली.
व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला. मात्र, सरकारला अजिबात दया आली नाही. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना संकटात वेळोवेळी अनुदानाच्या रुपाने मदत केली.
अशा आमदारांवर सरकार काहीच कारवाई करत नाही. पण आमदार राहुल जगताप, वैभव पिचड आणि मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी व्हावी, म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे वर्षभर निलंबित केले.
या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. साडेचार वर्षांत शेतकरी, उद्योजक, लघुउद्योजक, व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला.
- Honda Elevate : होंडाच्या ‘या’ कारवर थेट 96 हजार रुपयांची सूट, बघा अजून कोणत्या गाड्यांवर मिळतोय डिस्काऊंट…
- Ahmednagar News : श्रीगोंदे अपघातातील मृतांची संख्या पाचवर ! चार चेअरमन, संचालकांचा समावेश, नेमका का व कसा घडला हा अपघात? पहा..
- वनप्लस चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच येत आहे OnePlus 13, फीचर्स आणि डिझाइन खूपच खास…
- सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण तो निर्यात होणार नाही अशी मेखही ठोकून ठेवली ? शेतकरी म्हणतात हा तर निवडणुकांपुरता ‘जुमला’
- DIAT Pune Bharti : पुण्यात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी; दरमहा मिळेल 20,000 पगार…