अहमदनगर :- ज्यांच्या संस्थेला देशद्रोही कारवाया करणाऱ्या व्यक्तीकडून देणगी मिळते, असे लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा की ज्या पक्षाच्या नावातच राष्ट्रवाद आहे, त्या पक्षाच्या विचारांचा हवा.
याचा विचार सर्वस्वी तुम्हीच करा, असे आवाहन नगर लेाकसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले. नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते.

जगताप म्हणाले, पंढरपूरचा सत्ताधारी आमदार शहीद जवानांच्या वीरपत्नींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतो, दुसरा म्हणतो, मुलीने लग्नाला नकार दिल्यास तिला पळवून आणू.

अशा आमदारांवर सरकार काहीच कारवाई करत नाही. पण आमदार राहुल जगताप, वैभव पिचड आणि मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी व्हावी, म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे वर्षभर निलंबित केले.
या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. साडेचार वर्षांत शेतकरी, उद्योजक, लघुउद्योजक, व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला.
मात्र, सरकारला अजिबात दया आली नाही. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना संकटात वेळोवेळी अनुदानाच्या रुपाने मदत केली.
व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला. मात्र, सरकारला अजिबात दया आली नाही. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना संकटात वेळोवेळी अनुदानाच्या रुपाने मदत केली.
अशा आमदारांवर सरकार काहीच कारवाई करत नाही. पण आमदार राहुल जगताप, वैभव पिचड आणि मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी व्हावी, म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे वर्षभर निलंबित केले.
या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. साडेचार वर्षांत शेतकरी, उद्योजक, लघुउद्योजक, व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला.
- भारतासाठी WTC मध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारे टॉप-5 खेळाडू, टॉपवरच्या बॅट्समनने कोहली-पुजारालाही टाकलं मागे!
- सोन्याच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी मोठी वाढ! 4 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?
- वाईट काळ समाप्त होणार ! 8 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश ! नशिबाची मिळणार पावरफुल साथ
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘ह्या’ 2 मेट्रो मार्ग प्रकल्पांना लवकरच केंद्राची मंजुरी, कसे असणार रूट ?
- शेतकऱ्यांना दिलासा! कुकडीच्या डाव्या आणि घोडच्या डाव्या व उजव्या कालव्यातून खरीपासाठी सोडण्यात आले पाणी, विखे पाटलांचा तातडीचा निर्णय