राहुरी : पिण्यास पाणी दिले नाही या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या ७ तरुणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
राहुरी फॅक्टरी येथे २७ एप्रिलला ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, घरात असताना परिसरातील तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले होते.

यावेळी पाणी नसल्याचे सांगितल्याने संबंधित तरुणांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने मारहाण केली होती.
- दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची नवीन तारीख जाहीर !
- CSIR NEERI Bharti 2025: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! राज्यातून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ १० रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन Railway
- 18GB RAM, वॉटरप्रूफ डिझाइन आणि दमदार फीचर्स; Realme चा नवाकोरा फोन फक्त ₹15,999 मध्ये खरेदी करण्याची संधी!
- मुंबईला मिळणार दुसऱ्या बुलेट ट्रेनची भेट ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार बुलेट ट्रेन, 767 किलोमीटर लांबीच्या कॉरिडोरवर 11 स्थानके