राहुरी : पिण्यास पाणी दिले नाही या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या ७ तरुणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
राहुरी फॅक्टरी येथे २७ एप्रिलला ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, घरात असताना परिसरातील तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले होते.

यावेळी पाणी नसल्याचे सांगितल्याने संबंधित तरुणांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने मारहाण केली होती.
- महाराष्ट्रातील ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 टक्क्यांची वाढ !
- 333 रुपयांची गुंतवणूक करा आणि मिळवा 1700000 रुपये ! पोस्टाची ‘ही’ योजना बनवणार श्रीमंत
- EPFO लवकरच मोठा निर्णय घेणार…! पीएफ खात्यात ५२ हजार रुपये जमा होणार, कसा असेल नवा निर्णय?
- विठुरायांच्या आणि बालाजी भक्तांसाठी आनंदाची बातमी ! पंढरपूर – तिरुपती दरम्यान नवीन रेल्वेगाडी सुरु, कस असणार वेळापत्रक?
- कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक ! अहिल्यानगरच्या ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला तीन हजार रुपयांचा भाव













