राहुरी : पिण्यास पाणी दिले नाही या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या ७ तरुणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
राहुरी फॅक्टरी येथे २७ एप्रिलला ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, घरात असताना परिसरातील तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले होते.

यावेळी पाणी नसल्याचे सांगितल्याने संबंधित तरुणांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने मारहाण केली होती.
- शुक्र-राहू युतीचा प्रभाव; ‘या’ चार राशींचे नशीब फेब्रुवारीत होणार उजळणार
- 12.75 लाखांपर्यंत उत्पन्नावर ‘झिरो टॅक्स’; पगारदारांच्या हातात नेमका किती पगार येणार?
- Apple चा फोल्डेबल आयफोन गेमचेंजर ठरणार? फ्लिप डिझाइनवरही सुरू झाली हालचाल
- शेतीकडे दुर्लक्षच; केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती ‘नारळ’?
- एअरटेलने बंद केली Perplexity Pro ची मोफत ऑफर; यूजर्सना बसला मोठा धक्का













