अहमदनगर :- नगरचे तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे नगरकर चांगलेच त्रस्त झाले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी नगर शहराचे तापमान ४५ अंशांवर गेले होते. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली होती.


मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पारा वाढला आहे. गुरुवारी नगरचे तापमान ४० अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी त्याच काहीशी वाढ झाली होती.

तापमानाचा पारा वाढताच उकाडा ही प्रचंड वाढला आहे. उकाडा वाढला असताना शनिवारी नगर शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नगरकर घामाघूम झाले होते.
- अणुहल्लाही थांबवू शकणारी प्रणाली भारतात विकसित! DRDO चं जगातील सर्वात घातक शस्त्र तयार, नाव ऐकूनच शत्रूला फुटेल घाम
- पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! ‘या’ गावातील भूसंपादन प्रक्रियेतील मूल्यांकनात मोठी त्रुटी, शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान
- 28 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश ! संकटाची मालिका संपणार
- मलेरियाचे रुग्ण वाढले ; १४ जुलैपर्यंत राज्यभरात ८,९८३ जणांना मलेरियाचा डंख
- समाजात आजही मुलगी ‘नकोशी’च ; महाराष्ट्रातील स्थिती चिंता निर्माण करणारी ? एक ‘ हजार मुलांमागे अवघ्या ९१५ मुली