अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघाच्या निकालानंतर शहरात त्याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.
निकालाच्या दिवशीच सायंकाळी गवळीवाडा येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेला फलकही अज्ञात समाजकंटकांकडून फाडण्यात आला आहे.

गवळीवाडा येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा शुभेच्छा फलकही फाडण्यात आला आहे. शिवसेनेकडून याबाबत विरोधकांवर आरोप करण्यात येत आहे.
- Happy Family Tips : स्त्रियांचं म्हणणं ऐकलं तरच पुरुषांचा फायदा ! संशोधनात उघड झालं धक्कादायक सत्य
- GK 2025 : क्रिकेटच्या एका ओव्हरमध्ये फक्त सहाच चेंडू का टाकले जातात ?
- कन्या राशीचे लोक ‘असे’ असतात ! जाणून घ्या कन्या राशीच्या नात्याचं गुपित काय ? एकदा आयुष्यात आले…
- सापाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ‘ही’ वस्तू ! तुमच्या घरात ‘ही’ वस्तू आवर्जून ठेवा साप घरात चुकूनही येणार नाही
- अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन-चांदी नाही तर ‘या’ वस्तू खरेदी करणं मानलं जात सर्वाधिक शुभ ! 50-100 रुपयांच्या वस्तूने चमकणार तुमच नशीब