अहमदनगर – परस्परांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप शनिवारी एकाच व्यासपीठावर दिसले.
महापालिका निवडणूक एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे हे दोघे लोकसभा निवडणूक विरोधात लढले. मात्र, निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांतच हे दोघे एका व्यासपीठावर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.

महापालिकेच्या घरकुलांची सोडत दोघांच्या हस्ते काढण्यात आली. लोकसभा निवडणूक प्रचारात एकमेकांच्या विरोधात प्रखर टीका करणारे हे दोघे निवडणुकीनंतर प्रथमच एका व्यासपीठार आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
- श्रीरामपुरमध्ये वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडीत,महावितरणचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष? तब्बल २८ तासांनी वीजपुरवठा केला सुरळीत
- 14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस ! शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
- महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी करा ‘हे’ विशेष उपाय, जीवनात येईल सुख-शांती!
- मिनी महाबळेश्वर बदनाम होतेय ! नागरिक, ग्रामपंचायत, पोलीस खाते, वन खाते आणि जिल्हा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?
- चापट पडली… आणि आयुष्य संपलं ! शिर्डीतील ‘त्या’ रात्री भयानक घडलं…