अहमदनगर :- विवाहितेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तसेच तिला व तिच्या नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घासगल्ली परिसरात घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून इक्राम नजीर तांबटकर व अर्शिया इक्राम तांबटकर (दोघे घासगल्ली) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
- बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात लवकरच होणार शिक्षकांची मेगाभरती, किती हजार पदे भरली जाणार ?
- …….तर पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांचे अकाउंट बंद केले जाणार ! पैसे सुद्धा काढता येणार नाहीत
- Post Office च्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत 11,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- आधारचे किती प्रकार आहेत? UIDAI कडून मिळतात ‘हे’ 4 फॉरमॅट, कुठे कोणता वापरायचा ते जाणून घ्या!
- निसर्गाची बहुगुणी भेट!’हे’ एकच फळ आरोग्य, सौंदर्य आणि अगदी इंधनासाठीही ठरते उपयुक्त