अहमदनगर :- विवाहितेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तसेच तिला व तिच्या नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घासगल्ली परिसरात घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून इक्राम नजीर तांबटकर व अर्शिया इक्राम तांबटकर (दोघे घासगल्ली) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
- MCX Report : सोन्याचा वायदा 95,435 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांक ! चांदीच्या वायद्यात 1,657 रुपयांची उसळी
- Inspirational Story : चर्चा तर होणारच ! शेतकऱ्याचा मुलगा बनला गावातील पहिला सरकारी अधिकारी, ठरला गावातील पहिलाच सरकारी नोकरदार
- मारुतीच्या ‘या’ लोकप्रिय 5 सीटर कारकडे ग्राहकांनी पाठ फिरवली ! 28 किमीच मायलेज अन बरच काही….
- महाराष्ट्राच्या शिरेपेचात पुन्हा एक मानाचा तुरा ! भारताच्या सरन्यायाधीश पदी पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन, बी.आर. गवई बनणार नवीन CJI
- भारतातील 100% शाकाहारी शहर, इथं नॉनव्हेज खाण सुद्धा गुन्हा; अंडी, मटण, मासे विक्री केली तर…