अनेकांना साखर सोडायची इच्छा असते. पण प्रयत्न करूनही गोड पदार्थांचा मोह काही सुटत नाही. आहारातल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा साखर हद्दपार करण्यासाठी काय करता येईल याबाबतचे हे मार्गदर्शन.
आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी पदार्थांमध्ये फरक करायला शिका. कधी काय खायचं हे ठरवा. गोड खाण्याऐवजी आरोग्यदायी पदार्थाची निवड करा. जास्त काळ उपाशी राहणं टाळा. उकडलेल्या भाज्यांना प्राधान्य द्या. दिवसभरात कधीही गोड खावंसं वाटू शकतं.

गोड खाण्याच्या तीव्र इच्छेवर नियंत्रण ठेवता आलं नाही तर तुमचं वजन वाढू शकतं. अशा वेळी एखादं फळ जवळ ठेवा. सफरचंद, पेअर, पपई यापैकी काहीही तुम्ही खाऊ शकता. हंगामी फळांचा पर्याय निवडा.
अतिताणामुळे गोड खावंसं वाटतं. म्हणून तणावमुक्तीसाठी प्रयत्न करा. . गोड खाण्याची इच्छा झाली की लगेच उभं राहा आणि चालायला जा. यामुळे तुमचं लक्ष विचलित होईल.
- पाचवी आणि आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी महत्त्वाची बातमी !
- IAS, IPS ते क्लर्क ; आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कोणाचा पगार किती वाढणार? वाचा डिटेल्स
- अहिल्यानगर ब्रेकिंग ! विखे पाटलांकडून ऑपरेशन लोटस…जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महाविकास आघाडीला धक्का
- आठवा वेतन आयोग : रंजना प्रकाश देसाई बनल्यात नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा, कोण आहेत देसाई ? पहा…
- वारसदाराची परवानगी न घेता वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता विकू शकतो का ? कायदेतज्ञांनी दिली मोठी माहिती













