अहमदनगर :- माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
त्यामुळे उद्या रविवारी नगर जिल्ह्यातील त्यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या. अकोले, संगमनेर, राहुरी व नगर शहर येथे त्यांच्या सभा होणार होत्या, त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.

- मुंबईतील वरळी सी लिंकप्रमाणे महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार 175 कोटी रुपयांचा नवा प्रकल्प ! 2 जिल्ह्यांमधील अंतर 50 किलोमीटरने कमी होणार
- विहीरी पडल्या कोरड्या, कुकडीचं पाणी बंद; श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी चालल्या जळून
- महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
- 50 वर्षानंतर सूर्य, बुध आणि गुरु ग्रहाचा त्रिग्रही योग ! ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
- मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या सीट्स वाढल्यात, रेल्वेने 4 एसी चेअरकार कोच बसवलेत