अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी शहरात सुरू झाली.
या चर्चेमुळे अस्वस्थ झालेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

आ. जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा आग्रह या वेळी सेना पदाधिकारी व नगरसेवकांनी धरला होता.
आता दहीहंडी उत्सवात जगताप समर्थकांनी जय श्रीराम… जय भवानी जय शिवराय, अशी नारेबाजी केल्याने राठोड यांच्यासह त्यांचे समर्थक पुन्हा अस्वस्थ झाले आहेत.
- Ahilyanagar News : माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या वाहनाला भीषण अपघात
- सुरू झाला पंचक काळ! पुढील पाच दिवस चुकूनही करू नका ‘ही’ कामे, आयुष्यात ओढवेल मोठं संकट
- ऐकावं ते नवलंच! ‘या’ देशात AC चालवण्यासाठीही सरकारने घातल्या मर्यादा, टेंपरेचरबाबत पाळले जातात कडक नियम
- 25,000 सैन्यासह युद्धभूमीत उतरलेली हिंदू राणी, जिचे शौर्य पाहून मोहम्मद घोरी युद्धभूमी सोडून पळाला!इतिहासात हरवलेली ही शूर नायिका कोण?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! इतक्या दिवस सुट्ट्या घेतल्या नोकरी जाणार