अहमदनगर : गौरी,गणपती व त्यापाठोपाठ नवरोत्रोत्सव,दिवाळी या सणांच्या पार्श्वभुमीवर बाजारात सध्या फुलांना चांगली मागणी वाढली आहे. मात्र पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे अनेक भागातील फूलशेती बहरलीच नाही.
त्यामुळे त्यातुलनेत यंदा फुलांचे उत्पादन घटले असून,फुलांना चांगला भाव मिळत आहे. . नगर तालुक्यातील अकोळनेर,सारोळा कासार,घोसपुरी,चास,कामरगाव,पिंपळगाव माळवी,डोंगरगण,बारादरी,दरेवाडी आदी भागात फूलशेती केली जाते.

मात्र यावर्षी पडलेल्या दुष्काळाने फूलशेतीत घट झाली आहे. पर्यायाने फुलांना चांगला दर मिळणार आहे.
- मुकेश अंबानीच्या अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना मिळतो 2 लाख रुपयांपर्यंत पगार; नोकरी कशी मिळणार ? वाचा सविस्तर
- महाराष्ट्र चीन आणि स्वित्झर्लंडचा रेकॉर्ड मोडणार ; जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार !
- मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार वेगवान ! महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे
- काय सांगता ! चक्क 500 वर्षानंतर तयार होतोय एक नवीन राजयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
- शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात अचानक आला मोठा ट्विस्ट ! CM देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला महामार्गाचा नवीन अलाइनमेंट













