अहमदनगर : गौरी,गणपती व त्यापाठोपाठ नवरोत्रोत्सव,दिवाळी या सणांच्या पार्श्वभुमीवर बाजारात सध्या फुलांना चांगली मागणी वाढली आहे. मात्र पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे अनेक भागातील फूलशेती बहरलीच नाही.
त्यामुळे त्यातुलनेत यंदा फुलांचे उत्पादन घटले असून,फुलांना चांगला भाव मिळत आहे. . नगर तालुक्यातील अकोळनेर,सारोळा कासार,घोसपुरी,चास,कामरगाव,पिंपळगाव माळवी,डोंगरगण,बारादरी,दरेवाडी आदी भागात फूलशेती केली जाते.

मात्र यावर्षी पडलेल्या दुष्काळाने फूलशेतीत घट झाली आहे. पर्यायाने फुलांना चांगला दर मिळणार आहे.
- महाराष्ट्रात एक-दोन नाही तब्बल 12 सुपरफास्ट रेल्वे मार्ग तयार होणार ! रेल्वे मंत्रालयाकडून 16,241 कोटी रुपये मंजूर
- शास्त्रज्ञांचं धक्कादायक निरीक्षण! समुद्र तापतोय, लाखो मासे स्थलांतरित होतायत…संपूर्ण जीवसृष्टी संकटात?
- जवळच्या मित्राने घरी येत मित्राचे चोरले १ लाख रूपये, राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल
- तब्बल ४० वर्षानंतर भोजापूर धरणाचे पाणी नान्नज दुमाला शिवारात पोहोचले, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
- PM मोदींच्या एका परदेश दौऱ्याचा खर्च तब्बल 74 कोटी, वर्षभरातील आकडे ऐकून धक्का बसेल! पाहा कोणता दौरा होता सर्वात खर्चिक?