अहमदनगर : गौरी,गणपती व त्यापाठोपाठ नवरोत्रोत्सव,दिवाळी या सणांच्या पार्श्वभुमीवर बाजारात सध्या फुलांना चांगली मागणी वाढली आहे. मात्र पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे अनेक भागातील फूलशेती बहरलीच नाही.
त्यामुळे त्यातुलनेत यंदा फुलांचे उत्पादन घटले असून,फुलांना चांगला भाव मिळत आहे. . नगर तालुक्यातील अकोळनेर,सारोळा कासार,घोसपुरी,चास,कामरगाव,पिंपळगाव माळवी,डोंगरगण,बारादरी,दरेवाडी आदी भागात फूलशेती केली जाते.
मात्र यावर्षी पडलेल्या दुष्काळाने फूलशेतीत घट झाली आहे. पर्यायाने फुलांना चांगला दर मिळणार आहे.
- Ahmednagar Politics : कारभारणीही आखाड्यात ! महिला गाजवताहेत सभा, रॅलीसह गाठीभेटींवरही भर
- गुड न्युज ! Tata Safari मुळे महिंद्रा XUV 700 सेव्हन सीटर एसयुव्ही 3.5 लाखांनी स्वस्त, आता…..
- विकासाच्या संतुलनाच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न ! : सुजय विखे पाटील
- Property Law: वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलींचा हक्क आहे की नाही? कायदा स्पष्ट सांगतो की…
- Multibagger stocks : आता खरेदी करा, पहिल्याच दिवशी 200 रुपयांपर्यंत पोहोचेल ‘हा’ शेअर, किंमत फक्त 75 रुपये…